-
रामन यांचा जन्म तिरुचिरापल्ली येथे झाला. १९०४ मध्ये त्यांनी मद्रास येथील प्रेसिडेन्सी कॉलेजातून बी. ए. पदवी प्रथम क्रमांकाने व भौतिकी विषयातील सुवर्णपदक मिळवून संपादन केली. पुढे १९०७ मध्ये त्यांनी भौतिकीतील एम.ए. पदवी उच्चतम प्रावीण्यासह मिळविली. तोपावेतो त्यांनी प्रकाशकी व ध्वनिकी या विषयांत मूलभूत संशोधनही केलेले होते; परंतु त्या काळी भारतात वैज्ञानिक संशोधनाला फारसा वाव नसल्याने […]
-
साधे गणित सोडवायचे तर आपल्याला कंटाळा येतो, तर मग गणितातील समस्या – अंकगणित, गुणाकार, भागाकार, समीकरणे, सुत्रे अशा जगडव्याळ झंझटात कोण पडणार? पण ईश्वर कृपेचा वरदहस्त लाभलेल्या व निसर्गानेच निर्माण केलेल्या मेंदूचा चमत्कार म्हणावा अशा बुद्धीचा वरदहस्त लाभलेली ही स्त्री भारतात जन्मली. तिचे नाव शकुंतलादेवी. अत्यंत कठीण वाटण्याऱ्या अंकगणितातील समस्या त्यांनी तोंडी सोडवून दाखवून जगातील […]
-
जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ, ‘विज्ञाननिष्ठा’ हे मूल्य भारतात रूजवण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे विज्ञान-प्रसारक आणिअभिमानाने मराठीत लेखन करणारे ज्येष्ठ वैज्ञानिक-लेखक! जात्याच हुषार असलेले, सुसंस्कृततेचे व बुद्धिमत्तेचे लेणे घेऊन जन्माला आलेले जयंत नारळीकर हे रँग्लर विष्णू नारळीकर (गणित-तज्ज्ञ) व त्यांच्या सुविद्य पत्नी सुमतीबाई ह्यांचे चिंरंजीव होत. त्यांचा जन्म १९३८ मध्ये कोल्हापुरात झाला. जयंतरावांची बुद्धी नव्या वाटा चोखाळणारी असल्याने […]
-
एका सामान्य घरात १८९५ साली श्री. शांतीस्वरूप भटनागर यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्मानंतर अवघ्या आठ महिन्यांतच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि तो मुलगा आईसह मामाच्या घरी वाढला. मामांनी व आजोबांनी त्याचे पालनपोषण केले. त्याची बुद्धिमता आणि शास्त्रीय विषयांची आवड पाहून त्यांनी त्याला शिक्षणासाठी लाहोरला आणले. जाच्यात बुद्धिमान व परिस्थितीची जाणीव असणारा हा मुलगा एम. एस्सी. […]
-
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म मध्यभारतातील झाबूआ तहसिलातील झावरागावी झाले होते.चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी (जुलै २३, १९०६ – फेब्रुवारी २७, १९३१) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. राम प्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (एच.आर.ए.) या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (एच.एस.आर.ए.) या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली. त्यांना भगत सिंग यांचे […]
-
जिजाऊ … जिजामाता … राजमाता जिजाबाई भोसले … मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री … अशा अनेक नावानी आपण यांना ओळखतो. ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात, त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा, तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ त्याला […]
-
केवळ पशु-पक्षी पाळणारे अनेक लोग आपल्याला आढळतात, पण प्रत्येक पक्ष्याची व प्राण्याची एक वैशिष्टपूर्ण जीवनकहाणी आहे. ती जीवनकहाणी जाणणारे सलीम अली हे असेच एक भारतीय पक्षी- विज्ञानवेते म्हणून जगात प्रसिद्ध आहेत. १२ नोव्हेंबर, १८९६ साली सलीम अलींचा जन्म झाला. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच त्यांना रानावनात भटकण्याची व पशुपक्ष्यांचे जीवन पाहण्याची चटक लागली. हीच त्यांची जन्मजात आवड […]
-
अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले. त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय […]
-
अठराव्या शतकातील दिन दलित आणि स्त्रियांना योग्य शिक्षण आणि समानतेचा हक्क मिळावा म्हणून विधायक कार्य करणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतीला अभिवादन करू या! ज्योतीबांनी केलेले कार्य विधायक होते.प्रत्यक्ष कार्य करूनच त्यांनी समाजातील उपेक्षितांना पुढे नेण्यासाठी परिश्रम घेतल्यामुळे . समाजाने त्यांचा महात्मा म्हणून गौरव केला आहे. ज्योतीबांचे पूर्वज सातार्यापासून जवळ असलेल्या कटगुण गावात राहात होते. […]
-
शांतीब्रह्म, ‘संत’ पदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाजसुधारक, महान तत्त्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक अशा अनेक गुणविशेषणांसह ’ज्ञानाचा एका’ या बिरुदावलीने सा-या महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संत एकनाथ! आदर्श गृहस्थाश्रमी, मायमराठीचे सुपुत्र, व्युत्पन्नमति पंडित, दयेचा सागर या शब्दात त्यांचे वर्णन करता येईल. संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील सुप्रसिद्ध संत. जन्म इ.स. १५३३ मध्ये […]